मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. पुन्हा एकदा
मुंबई : महाराष्ट्रातील उद्योगाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने (Fadnavis Government) मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे शेत जमिनीच्या औद्योगिक वापरासाठी बिगरशेती (एनए) परवानगीची अट रद्द करण्यात
मुंबई : राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनाही (IAS) पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, पुणे, सातारा जिल्हाधिकारीही बदलण्यात आले
नवीन वर्षाचे स्वागत तोंडावर आले असताना मध्य रेल्वेने रेल्वेस्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या प्रमुख टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंद घालण्याचा निर्णय घेतला